Friday 15 July 2016

प्रधानमंत्री आवास योजना सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे (शहरी) या योजनेअंतर्गत घरांच्या मागणीबाबत बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली, वसई - विरार, मीरा - भायंदर, भिवंडी - निजामपूर, उल्हासनगर, नवी मुंबई या महानगरपालिकांच्या तसेच पेन, पनवेल, कर्जत, खोपोली, बदलापूर, अंबरनाथ या नगरपालिकांच्या हद्दीत सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाबाबत तयार केलेली दृक्श्राव्य जाहिरात.  



No comments:

Post a Comment